कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन!
आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात ….

आठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन!
आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात ….
कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन!
जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव …
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे ‘ध्वजारोहण’ आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्रध्वज फडकावण्या’मध्ये काय फरक असतो?
माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मुंबईला जाताना एसटी बसमधून पाहिलेला खंडाळ्याचा घाट. मुंबईला परत!
साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची.
गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना.
गावाकडचे आयुष्य संथ असते असे शहरी भागातल्या लोकांनां वाटते. तर चला, पाहूया एक दिवस गावातला.
रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे.
दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट …
गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.
आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.
वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल
चला तर आत्यांना भेटायला.
ती जेव्हा जिवंत होती तेव्हा तिला आपण अशी साडी का नाही दिली?
ती मिळाल्यावर तिला किती आनंद मिळाला असता?
रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची अतिशय उपयुक्त अशी जमीन आणि मालमत्ता विषयक पुस्तके आणि टिपणे.
शेतकरी आणि नागरिक यांना अतिशय उपयुक्त.
मागच्या भागात आजीची ओळख झाली, ह्या भागात नानाला भेटूयात.
आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे.
आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात ….
आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात.
पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे ….
माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली …
अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.
चाळीतील दिवाळीचा अनुभव मुंबईतल्या चाळीत वास्तव्य केल्याशिवाय मिळत नाही.
अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.
माझी सुट्टी मस्त खेळण्यात आणि खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली.
पण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात ….
एखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर ….
आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? …
मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …
मागील भागात आपण वाचले कि, आम्ही बैलगाडीने प्रवास करीत आमच्या गावी पोहोचलो. बैलगाडी आमच्या घरासमोर उभी राहिली … आता पुढे ….
उन्हाळ्यात काही जण मामाच्या गावाला जायचे, आम्ही नानाच्या गावाला जायचो. म्हणजे आमच्या मूळ गावी. तिथले प्रसंग आणि व्यक्ती आजही मनात स्थान पटकावून आहेत ….
खरेतर सुरुवातीला माझे आवडते लेखक आणि त्यांची पात्रे याविषयी लिहिण्याचे मी ठरविले होते. पण त्या अगोदर मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगावेसे वाटते. विविध लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत ….
विजयादशमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीचे पूजन करतो, ह्या शुभदीनी आम्ही आगळ्या पद्धतीने सरस्वतीपूजन करून नवीन प्रांतात सिमोल्लंघन करीत आहोत. आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत असो!
तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!
हजारों मील लम्बे रास्ते तुझको बुलाते,
यहाँ दुखड़े सहने के वास्ते तुझको बुलाते,
है कौनसा वो इंसान यहाँ पर जिसने दुःख ना झेला,
चल अकेला, चल अकेला, चल अकेला …
1969 सालच्या ‘संबंध’ चित्रपटातील ‘जो दिया था तुमने एक दिन, मुझे फिर वो प्यार दे दो’ हे गाणे प्रथमदर्शनी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटले असावे असे वाटते, परंतु हे गाणे एका अभागी मुलाने आपल्या वडिलांना उद्देशून म्हटले हे कळाल्यावर मात्र ह्या गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ….