गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli)
गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli) – गोनीदांच्या ‘रानभुली’च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा!
‘पार्वती धोंडू होगाडे’ उर्फ ‘मनी’ उर्फ ‘रानभुली’ !
गडकिल्ले – forts-of-Maharashtra
रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort: मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri:
… पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली ‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात…
दुर्गभ्रमणगाथाकार गोनीदा यांना मी एकदा राजगडावर विचारलं होतं की “अप्पा आनंद कसा शोधायचा?” माझ्या डोक्याचे केस हलकेच कुरवाळत ते मला म्हणाले, “हे बघ जेव्हा आपण कुठेही फिरत असतो तेथे कोणतीही गोष्ट नव्याने सापडली तर तो आनंद समजायचा”.
वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी धावपळीच हे मानवी जीवन…. या असल्या धकाधकीच्या जीवनात कधीकाळी हे असले आनंदाचे क्षण येतात नि सारं जीवनच कसं मंत्रागत भारून जातात या असल्या क्षणाची चव चाखण्यात जी एक अवीट गोडी असते ती सांगून कळायची नाही, ती प्रत्यक्ष अनुभवावी लागेल …..
मुंबई-गोवा मार्गे चिपळूणकडं जाताना एक फाटा पोलादपूरापासून चिपळुणच्या दिशेनं धावत गेला आहे. त्यास फुटलेल्या एका शाखेवर ठोकताळपणं उभे आहेत महिपतगड, सुमारगड नि रसाळगड ! अशा ह्या अंतर्भागात अगदी अडगळीच्या स्थळी दडून बसलेल्या दुर्लक्षित गडांकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. ….
रायगड हा अवघ्या गडांचा धनी … ! स्वराज्याचा कंठमणी … ! मराठा साम्राज्याची पहिली राजधानी …! तशी अभेद्य, अजिंक्य नि दुर्गम. अशा या राजधानीस वाटा आहेत तीन. पैकी पहिली महाद्वारातून वर गडापावेतो पोहचविणारी सध्याची वाहती सुगम …..
तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!