माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची ‘हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो’….
आठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची ‘हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो’….
साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची.
गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना.
गावाकडचे आयुष्य संथ असते असे शहरी भागातल्या लोकांनां वाटते. तर चला, पाहूया एक दिवस गावातला.
रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे.
दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट …
गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.
आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.
वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल
चला तर आत्यांना भेटायला.
मागच्या भागात आजीची ओळख झाली, ह्या भागात नानाला भेटूयात.
आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे.
आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात ….
आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात.
पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे ….
माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली …
अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.
अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.
माझी सुट्टी मस्त खेळण्यात आणि खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली.
पण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात ….
एखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर ….
चाळीतील दिवाळीचा अनुभव मुंबईतल्या चाळीत वास्तव्य केल्याशिवाय मिळत नाही.
आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? …
मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …
मागील भागात आपण वाचले कि, आम्ही बैलगाडीने प्रवास करीत आमच्या गावी पोहोचलो. बैलगाडी आमच्या घरासमोर उभी राहिली … आता पुढे ….
खरेतर सुरुवातीला माझे आवडते लेखक आणि त्यांची पात्रे याविषयी लिहिण्याचे मी ठरविले होते. पण त्या अगोदर मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगावेसे वाटते. विविध लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत ….