मुंबई ते पुणे पायी प्रवासाचा शेवटचा दिवस.
लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, 'चला घराबाहेर पडा'. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल....
कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन!
आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात .......
२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या (Jivdhan) वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव ......
माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची 'हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो'....
...
साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची.
गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना....